रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

लव आज-कल


तुझी भेट व्हावी...


कधीच हिम्मत करतोय


माझ्या चित्र चारोळ्या













तुझा वाढदिवस चारोळ्या




अप्सरा आली...


मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

हे आपला अबोल प्रेम

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यातl
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात
खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम
पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स चा गेम
प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली
... पण मलाच माहीत नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष???
तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी
पण पायात अडकली आहे करियरची बेडी
हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे...
 
 

भावना अंतरीच्या


विचारातून काढलाय केव्हाच तुला
पण माझ्या काव्यातून तू जात नाही
काळजात बसला तू असा कि
तुजा चेहरा क्षणभरही नजरेआड होत नाही..!!!!!!
-भावना अंतरीच्या

माझिया प्रियाला प्रीत कळेना...!!

घेवून येशी कोवळे ऋतु सुगंधी सात हे...
नवीन भाषा कोणती नजर काही बोलते...
साऱ्या सरी या, माझ्याचपाशी चिंब तू होईना...
माझिया प्रियाला प्रीत कळेना...
नवीन तारे चंद्र नवा हा.,
नवीन आहे ऋतु हवासा,
अनोळखी हा बहर घेऊन, पुन्हा पुन्हा भेटना...
माझिया प्रियाला प्रीत कळेना...!!
 
 

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

मी वादलाशीही लढले असते..

 एक चिमनि चिमन्या च्या प्रेमात
पडली... तिने त्याला प्रपोस पण केल... पण
मात्र
चिमना चिमनीला म्हणाला मला जास्त
... उंच उडता येत नाही पण तु तर मात्र उंच
उडु शकतेस मग... मग चिमनीने
त्याच्यासाठी स्वतःचे पंख कापुन टाकले...
नंतर त्यांनी दोघांनी छानस-छोटस अस
घरट तयार केल आणि त्यात ते दोघे सुखात

संसार करायला लागले... पण
मात्र एके दिवशी खूप मोठे वादळ आले,
त्या वादळात चिमना हळु-हळु करूनउडुन
गेला पण मात्र चिमनीला पंख नसल्यामुळे
ती उडु शकली नाही... नंतर वादळ शांत
झाल्यावर चिमना आला आणि त्याने
बघितले कि चिमनि मरून
पडलेली होती आणि तिने फांदीवर लिहिले
होते कि"एकदा बोलला असतास
कि मी परत येणार आहे तर
मी वादलाशीही लढले असते..