गुरुवार, २९ सप्टेंबर, २०११

ब्रेक-अप नंतर काय ???..

ब्रेक-अप नंतर काय ???..

* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका, मनातील न्यूनगंड आधी झटका..
* दिवसभरातील काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा व त्यात आपण आपल्या आयुष्यातले सुवर्णक्षण गमावले आहे, त्यावर आत्मपरिक्षण करा.
* अशा परिस्थितीत मित्र व परिवारातील सदस्यांची सोबत खूप महत्त्वाची असते, अणि हीच वेळ असते जेव्हा मित्रांची खरी किम्मत ही जवळून कळते..
* तुम्ही नोकरी करत असाल तर काही दिवसांची सुटी घेऊन बाहेरगावी फिरायला निघून गेले तर छान.
* अशा वेळी स्वत:ला अशा छंदामध्ये गुंतवून जा की, तुम्हाला तो छंद जोपासण्याची मनापासून इच्छा आहे..
* दर्दी गाणे ऐकत बसण्यात दुखी मंन शांत होत नाही, हे तर गोष्टी असतात ज्या छान वाटतात पण त्या पासून दूर राहण्याची सवय घाला..
* एकांत एकटे राहून मंन शान होते हा गैर समझ आहे तुमचा, एकटे राहून ते जुने क्षण मनाला छळत राहतात अजून काही नाही, एकटेपणा टाळा..
* शेवटचे एवढेच कि, तुम्हाला ब्रेकअपचे दु:ख नक्की झाले असेल मात्र ते अशा पद्धतीने लपवा की त्याचा सुगावा कुणालाही लागता कामा नये, हताश न होता चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा, ..

मित्रांनो प्रेम हे छान आणि घाण अशा एका नाण्याचे दोन बाजू आहे, ब्रेक-अप-अप नंतर जीवनाचा ब्रेक-अप होत नाही, अशे कितीतरी नाते, कार्य आणि जिम्मेदारी बाकी असतात त्यांच्या साठी जीवनाची पाली नवीन पद्धतीने खेळा आणि विजयी व्हा!
Remember: Dont Cry because its Over, Smile Coz it happened...

0 टिप्पणी(ण्या):