गुरुवार, २९ सप्टेंबर, २०११

"आठवण यायला पहिल्यांदा विसरावे लागते..."

 
प्रेयशी : दुर असलेल्या प्रियकराला " सांग ना तुला माझी आठवण येते." 
प्रियकर : खरं सांगू की खोटं बघ हा रागवणार नसशील तर सांगतो. 
प्रेयशी : नाही रागवणार 
प्रियकर : सांगू खरं सांगतो मला तुझी कधीच आठवण येत नाही.
प्रेयशी : (रडत रडत ) माझा मात्र इकडे तुझ्या आठवणिशिवाय जात नाही आणि तुला माझी आठवणच येत नाहि जा मला नाही बोलायच तुझ्याशी तु खरं प्रेमच करत नाहिस माझ्यावर तुझ दुसरच कोणावर प्रेम आहे जा माझ्य़ाशी बोलू नकोस. 
प्रियकर : झालं आता मी बोलू " अगं वेडी आठवण येण्यासाठी आगोदर त्या व्यक्तीला विसरावं लागत.. पण मी तुला कधी विसरतच नाही तर सांग बरं आठवण कशी येणार" 
सर्मपित सगळ्या REAL प्रेमविरांना.

0 टिप्पणी(ण्या):